32 दुष्काळी गावांसाठी मोठा दिलासा ! ‘साकळाई उपसा सिंचन योजना’ला मंजुरी..
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील दुष्काळी भागासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. तब्बल 32 गावांसाठी जीवनदायी ठरणारी ‘साकळाई उपसा सिंचन योजना’ अखेर मंजूर झाली आहे.
राज्य मंत्रिमंडळाने 1 एप्रिल 2026 रोजी या…