भर उन्हात आभाळ फाटलं..! शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, 9 ते 11 एप्रिलपर्यंत ‘या’ जिल्ह्यांना…
राज्यात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने पुन्हा विदर्भ, मराठवाडा, कोकणासह राज्याच्या अनेक भागांत धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या गव्हासह संत्रा, द्राक्ष, आंबा, डाळिंब या पिकांसह वीज पडून शेतकऱ्यांचे…