Take a fresh look at your lifestyle.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून निघृण हत्या

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय वादामुळे संदीप सुरेश मागाडे या तरुणाचा निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना इचलकंरजीतील कबनूर येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं

किसान सभेच्या वतीने 26 जानेवारीला राजभवनावर मोर्चा धडकणार; शरद पवार स्वतः उपस्थित राहणार

शेती शिवार टीम : केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात गेल्या 60 दिवसांपासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सबंध महाराष्ट्रातील शेतकरी मुंबई येथे येऊन आंदोलन करणार आहेत . या

‘अटी आमच्या, ट्रॅक्टर रॅली तुमची’, शेतकरी-दिल्ली पोलीस यांच्यात असा निघाला तोडगा

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 58 वा दिवस आहे. अद्यापही हवा तसा तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी

सीताफळ शेतीतून ‘हे’ कमावतात वार्षिक १ करोड

शेती शिवार : पारंपरिक शेतीला शेतकरी कंटाळले आहेत. आता ते औषधी वनस्पती , फळबाग , शेंद्रीय शेती सारख्या आधुनिक शेतीकडे वळताना दिसत आहेत. गोरमाळे ता.बार्शी जि. सोलापुर येथील शेतकरी नवनाथ मल्हारी कसपटे यांनी सीताफळ शेतीमध्ये क्रांतिकारी बदल

तुम्ही SBI चे कर्जदार असाल तर आनंदाची बातमी: ‘या’ योजने अंतर्गत तुमचे कर्ज होईल माफ

शेती शिवर : तुम्ही SBI चे कर्जदार असाल तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी SBI कडून कर्ज घेतले असेल आणि ते थकीत असेल तर ही बातमी तुमच्या साठी महत्वाची आहे. कोरोना मुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यात महाराष्ट्र

…म्हणून रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी

शेतीसाठी सरकार देतंय 50 हजार रुपये

नवी दिल्लीः सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यावर मोदी सरकार सातत्याने भर देत असून शेतकर्‍यांच्या सोयीसाठी सरकारने सेंद्रिय शेती पोर्टल (https://www.jaivikkheti.in/) तयार केले आहे. केंद्र सरकारने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं ? ४ एकराची ४०० एकर करणारा शेतकरी…

शेवटचा पर्याय म्हणून शेतीकडे पहिले जात होते. आयुष्यात काही करता नाही आले कि तरुण शेतीकडे वळत. पण आता शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. शेती व्यवसायाकडे येणाऱ्या तरुणांचा ओढा आता वाढतो आहे. अनेक सुशिक्षीत तरुण नोकरी सोडून शेती करत आहेत.

एकाच महिण्यात बाळ बोठेवर तब्बल तिन गुन्हे दाखल

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांड प्रकरणात बाळ बोठे मुख्य आरोपी तथा पत्रकार बाळ बोठे याच्यावर तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा गुन्हाही एका महिलेच्याच फिर्यादीवरुन दाखल केला आहे. या

म्हणून पुन्हा कांद्याचा भाव वाढणार

नाशिक : देशांतर्गत कांद्याची आवक वाढली असताना भाव कोसळले यामुळे निर्यातबंदी उठविण्यासाठी शेतकऱ्यांनी रेटा वाढत असतानाच सोमवारी (ता. २८) केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सर्व प्रकारच्या कांद्याची निर्यात खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. १