शेतकरी माल विकूण कंगाल, व्यापारी मालामाल, बाजारपेठेत तुर खातेय चांगलाच भाव..
तालुक्यातील शेतकऱ्याकडे असलेला खरीप, रब्बीचा शेतीमाल सुगीत मिळेल त्या भावात विक्री करुन मोकळे झाले आहेत. सध्या शेतकऱ्याकडे विक्रीसाठी शेतीमाल नाही तर तो व्यापाऱ्याकडे आहे. तुर, चणा, गहू ज्वारी, बाजरी यंदा चांगला भाव खात असुन शेतकरी शेतीमाल…