Browsing Category
Politics
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात आले की नाही, असे जाणून घ्या…
दिल्ली :डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) च्या माध्यमातून 9 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 18 हजार कोटींची रक्कम बँक खात्यात पाठवले जाणार आहे. ही रक्कम पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणून दिली जाणार आहे.
त्याअंतर्गत!-->!-->!-->…
….आणि गावाला २५ लाखांचा निधी घ्या !
पारनेर : प्रतिनिधीराज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणूका येत्या १५ जानेवारी रोजी पार पडणार असून सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर होणार आहे.
आ. नीलेश लंके यांच्या पारनेर - नगर मतदार संघातील ११० ग्रामपंचायतींचाही त्यात समावेश असून!-->!-->!-->…
मुख्यमंत्री जलसंवर्धन – एक संजीवनी – शंकरराव गडाख, मृद व जलसंधारणमंत्री
लोक सहभागावर तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित राज्यातील ग्रामीण भागातील सर्व कार्यामध्ये जल व मृदसंधारणाच्या प्रथा खोलवर रुजवून हरित ग्रामीण महाराष्ट्राची उभारणी करण्यास व गतीने कामे करण्यास प्राधान्य देणार आहोत. पुर्वीच्या!-->…
१४,२३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान
मुंबई : राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान; तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक!-->…
विरोधी पक्षांच्या 5 नेत्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेट; कृषी कायद्यासंदर्भात शेतकरी संघटनांचे आंदोलन…
केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यासंदर्भात शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरूच आहे. त्याच वेळी, विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी कृषी कायद्यांविषयीच्या त्यांच्या चिंतांबद्दल जागरूक करण्यासाठी आणि ते मागे घेण्याची मागणी करण्यासाठी राष्ट्रपती राम नाथ!-->…
देशातील शेतकऱ्यांना समजले आहे की मोदी सरकारने त्यांची फसवणूक केली
कृषी कायद्याबाबत सुरू असलेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकारने त्यांची फसवणूक केली हे देशातील शेतकऱ्यांना समजले आहे. माहितीसाठी मी सांगत आहे की आज राहुल गांधींसह विरोधी!-->…
शेतीसाठी दिवसा वीज देण्यासंदर्भात पालकमंत्री करणार ऊर्जामंत्र्यांशी चर्चा
अहमदनगर -जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यांनी मानवी वस्तीत येऊन हल्ले करण्याच्या प्रकार वाढल्याची दखल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली असून बिबट्यांना पकडण्यासाठी अधिक पिंजरे प्राप्त करुन!-->…