Browsing Category
Politics
BREAKING : मोदी मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाच्या घोषणा, जाणून घ्या 5 मोठे निर्णय
महाअपडेट टीम, 08 जुलै 2021 :- मंत्रिमंडळ विस्तारानंतर ( Modi cabinet expansion) गुरुवारी मोदी मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. कोरोना काळ पाहता मंत्रिमंडळाची बैठक व्हर्च्युअली आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी!-->…
जेव्हा ‘राजा’ घाबरतो, तेव्हा ‘तो’ किल्ल्याचा आधार घेतो
शेती शिवार : Farm Bill ला विरोधात सुरू असलेल्या शेतकरी चळवळीला 2 महिन्यांहून अधिक काळ झाला आहे, परंतु अद्याप शेतकरी व सरकार यांच्यात सामंजस्याची अपेक्षा नाही. Farm Bill परत देण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.
यासाठी मागील काळात!-->!-->!-->…
शेतकऱ्यांचा आसूड कडाडला; मुंबईत ‘लाल वादळ’ घोंघावणार!
मुंबई : राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 2 महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी आता महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचा आसूड कडाडला आहे.
सोमवारी मुंबईत शेतकऱ्यांचा!-->!-->!-->…
ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून निघृण हत्या
कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय वादामुळे संदीप सुरेश मागाडे या तरुणाचा निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना इचलकंरजीतील कबनूर येथे घडली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी 4 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं!-->!-->!-->…
किसान सभेच्या वतीने 26 जानेवारीला राजभवनावर मोर्चा धडकणार; शरद पवार स्वतः उपस्थित राहणार
शेती शिवार टीम : केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात गेल्या 60 दिवसांपासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सबंध महाराष्ट्रातील शेतकरी मुंबई येथे येऊन आंदोलन करणार आहेत . या!-->…
‘अटी आमच्या, ट्रॅक्टर रॅली तुमची’, शेतकरी-दिल्ली पोलीस यांच्यात असा निघाला तोडगा
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 58 वा दिवस आहे. अद्यापही हवा तसा तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी!-->…
…म्हणून रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे
मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी!-->…
शेतीसाठी सरकार देतंय 50 हजार रुपये
नवी दिल्लीः सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यावर मोदी सरकार सातत्याने भर देत असून शेतकर्यांच्या सोयीसाठी सरकारने सेंद्रिय शेती पोर्टल (https://www.jaivikkheti.in/) तयार केले आहे.
केंद्र सरकारने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी!-->!-->!-->…
म्हणून पुन्हा कांद्याचा भाव वाढणार
नाशिक : देशांतर्गत कांद्याची आवक वाढली असताना भाव कोसळले यामुळे निर्यातबंदी उठविण्यासाठी शेतकऱ्यांनी रेटा वाढत असतानाच सोमवारी (ता. २८) केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सर्व प्रकारच्या कांद्याची निर्यात खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. १!-->…
वाटाघाटी करण्याचा सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी केला मान्य, या मुद्यांवर होणार चर्चा
नवी दिल्ली: शनिवारी वाटाघाटी करण्याचा सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी मान्य केला. शेतकरी संघटनांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता सरकारला बैठकीचा प्रस्ताव दिला आहे.
सरकारची बैठक घेऊन तीनही कृषी कायदे रद्द करावे व किमान आधारभूत किंमतीला (एमएसपी)!-->!-->!-->…