शेतकऱ्यांचा वाईट काळ सुरूच..! आता कापसानंतर तुरीची बारी, भारतात 10 लाख टन तूर होणार आयात, पहा आजचे…
देशात यंदा तुरीची लागवड कमी झाली. तसेच पाऊस आणि मररोगामुळं देशातील तूर उत्पादनात देखील मोठी घाट झाल्याचे समोर आले होते. देशातील गुलबर्ग भागात खराब हवामान आणि रोगामुळे तूर डाळ उत्पादनात मोठी कमतरता आली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील तूर…