शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कृषिपंपांचा वीजपुरवठा होणार सुरळीत, नादुरुस्त रोहित्रे तत्काळ बदलले जाणार,…
राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कृषिपंपांची वीजजोडणी थकीत व चालू वीज बिलांपोटी खंडित करू नये, तसेच नादुरुस्त झालेले वितरण रोहित्र सुरळीत वीजपुरवठ्यासाठी तत्काळ बदलून द्यावे, असे आदेश दिले आहेत.…