Take a fresh look at your lifestyle.

पुणे – औरंगाबाद एक्सप्रेस वे : 4 महिन्यांत भूसंपादन होणार पूर्ण, ‘हा’ पॅटर्न…

औरंगाबाद ते पुणे या महामार्गासाठी प्राथमिक अधिसूचना निघाली असून पुण्याला समृद्धी महामार्गाला जोडणारा हा महामार्ग औरंगाबाद जिल्ह्यातील २४ गावांतून जाणार आहे. या मार्गासाठी लवकरात लवकर भूसंपादन करावे असे प्रशासनाचे धोरण आहे.  या नव्या…

Maharashtra Cabinet : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार जानेवारीत होणार ? शिंदे – फडणवीस 20…

राज्यातले नवे सरकार स्थापन होऊन 4 महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असला तरी, मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी मुहूर्त काही सापडलेला नाही असेच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

शेततळे खोदा अन् मिळवा 75,000 रु. अनुदान; नगर, पुणे, औरंगाबाद, जालना, बीडमध्ये होणार 3,270 शेततळे,…

औरंगाबाद विभागीय कृषी 8 सहसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये तब्बल 1 हजार 740 वैयक्तिक शेततळी खोदण्यात येणार आहेत. अहमदनगरसाठी 930 तर पुणे जिल्ह्यासाठी 600 शेततळ्यांचे उद्धिष्ट दिलं गेलं आहे.…

Solapur: ओ पाटील.. तुम्ही नादच केला थेट..लाल केळीचा करमाळ्यात यशस्वी प्रयोग, दर 10 महिन्यांनी…

Farmer Success Story : खरेतर केळीला गोरगरिबांचे फळ म्हटले जाते. केळीचे उत्पादन घेण्यात महाराष्ट्र संपूर्ण देशात आघाडीवर आहे. असे असले तरी मात्र रेड बनाना म्हणजेच लाल केळी आणि वेलची केळी या दोन प्रकारात देशात तामिळनाडू आणि कर्नाटक या…

Silk Farming : ‘या’ जिल्हाधिकाऱ्यांची राज्यभर चर्चा, जिल्ह्यात 10,000 एकरावर होणार तुती…

सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे, त्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा पाहायला मिळत आहे. शेती व्यवसायामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर स्पर्धा पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतीत नवे प्रयोग करणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच कमी खर्चात अधिक उत्पन्न…

समृद्धीवर लालपरी सुस्साट ! शिर्डी – औरंगाबाद – जालना आगाराच्या बस 5 तासांत गाठणार…

एसटी बसचा प्रवास म्हटलं की, आवाज करणारी गाडी, प्रत्येक ठिकाणी थांबा आणि संथ गतीने चालणारा प्रवास, असेच अनेकांना वाटते. मात्र, एस.टी.ने आता कात टाकण्याचे ठरवले आहे. लवकरच एस. टी महामंडळातर्फे 15 डिसेंबरपासून समृद्धी महामार्गावरून…

Pune : इंदापूरच्या पठ्ठ्याचा नादच खुळा! दीड एकराच्या अंतरपिकातून घेतलं 65 टन विक्रमी उत्पन्न, कमावला…

Farmer's Success Story : महाराष्ट्रातील शेतकरी कितीही कठीण परिस्थिती असेल तर त्यावर मात करतोच. शिवाय आता शेती व्यवसायामध्ये अनेक तरुण उतरत आहेत. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि सुयोग्य नियोजन यांची सांगड घालून हे तरुण शेतकरी विक्रमी उत्पन्न…

Gram panchayat Election : उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादेत दुप्पटीने वाढ, ग्रामपंचायत सदस्याला…

सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. प्रचाराचा जोरही वाढला आहे. वाढत्या महागाईचा विचार करता निवडणूक आयोगानेही ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच, सदस्यांच्या खर्चाच्या मर्यादित वाढ केली आहे. सदस्यासाठी पूर्वी असलेल्या पंचवीस…

Rain : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत विजांच्या कडकटासह अवकाळी पाऊस, बुलढाण्यात तर ऐन…

उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये थंडी वाढू लागली आहे. तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये अवकाळी पावसाळा सुरुवात झाली आहे. हवामान अंदाज स्कायमेटच्या मते, चक्रीवादळाच्या प्रभावाखाली, आग्नेय आणि उत्तर केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीला लागून असलेल्या…

राज्यातील 13 लाख शेतकऱ्यांचे भाऊबंदकीचे वाद कायमचे मिटणार ! पहा.. अशी राबवली जाणार शासनाची सलोखा…

ग्रामीण भागात शेतजमिनीच्या ताब्यावरून गावागावात होणारे टोकाचे वाद आपण कायम पाहत असतो. हे वाद अनेक वर्षांपासून आपण अनुभवत असून याबाबतीत अनेक अशी प्रकरणे पोलिस, कोर्टात प्रलंबित आहेत. याच जमिनीच्या वादामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी…