शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! अखेर तो GR आला, या नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या खात्यात 15,000 रु. बोनस होणार…
शेतकरी सतत संकटात सापडत असतो. पेरणीपासून ते पीक घरी येईपर्यंत कोणते नैसर्गिक संकट शेतकऱ्यांवर येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळेच शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत चालला आहे. त्यात पुन्हा शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला…