Browsing Category
Lifestyle
मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंत कोस्टल रोड ‘या’ दिवशी होणार खुला ! मुलुंड -घोडबंदर मेट्रोचे…
कोस्टल रोडचा पहिला टप्पा जानेवारी 2024 मध्ये वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे मुंबईतील वाहतूककोंडीची समस्या बऱ्याच अंशी सुटणार आहे. हा कोस्टल रोड मरीन ड्राईव्ह ते वरळी पर्यंत…
आता मुंबई ते नवी मुंबई फक्त 15 मिनिटांत! समुद्रावर देशातला सर्वात लांब पुल बनवून तयार,…
मुंबई ते नवी मुंबई जोडणारा देशातील सर्वात लांब सागरी सेतू जवळपास तयार झाला आहे. मुंबई ते नवी मुंबई समुद्रमार्गे दोन फेज इंटरचेंजचे काम एमएमआरडीएने जपान सरकारच्या (जपान सरकार) सहकार्याने पूर्ण केलं आहे.
शिवडी ते न्हावासेवा इंटरचेंजच्या…
ॲव्हरेज आणि मायलेज मध्ये नेमका काय आहे फरक ?
आज आपण ॲव्हरेज आणि मायलेज यांच्यातील फरक काय आहे याबद्दल जाणून घेणार आहोत. अनेकवेळा बरेच लोक हे गोंधळात पडतात की, ॲव्हरेज आणि मायलेजमध्ये काय फरक आहे, म्हणून आज आपण आपला गोंधळ दूर करूया. तर सर्वप्रथम मायलेजबद्दल बोलूया..
मायलेज Mileage!!…
अवकाळी, ढगाळ वातावरणाने शेतकरी हैराण! हरभरा पिकांवर घाटेअळीचा प्रादुर्भाव, कृषी विभागाकडून…
जिल्ह्यात यंदा पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्याने रब्बी पेरणी कमी झाली. अशात हरभरा पिकावर विविध किडी व रोगाचा प्रादूर्भाव वाढीस लागला. या पार्श्वभुमीवर कृषी विभागाकडून शेत बांधावर जावून पिक पाहणी करुन शेतकऱ्यांनी हरभऱ्यावरील किडी व रोगाचे…
Agri Infra Fund : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता कृषी व्यवसायासाठी मिळतंय 2 कोटींपर्यंत कर्ज, या 6 टेप्स…
देशात कृषी आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात अनेक महत्त्वाची पावले उचलली जात आहेत, ज्याचा उद्देश देशातील कृषी उपक्रमांना चालना देणे आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बदलणे हा आहे. या संदर्भात केंद्र सरकारने कृषी क्षेत्राच्या विकासासाठी नवीन पुढाकार…
भारतात आशियातील सर्वात मोठा पूल! दोन राज्यांना जोडणारा, 9.15Km अंतर अन् 182 खांबांवर आहे उभा, पहा…
तुम्ही सर्वांनी तुमच्या अनेक प्रवासात अनेक पूल पाहिले असतील. देशात असे अनेक आश्चर्यकारक आणि अनोखे पूल आहेत ज्यांना पाहण्याची प्रत्येकालाच इच्छा असते, जसे की, कोलकात्याचा हावडा ब्रिज. तुमच्यापैकी अनेकांनी त्याचे सौंदर्य पाहिले असेल, तर…
GK : विधानसभा – लोकसभा लढवणाऱ्या उमेदवाराला डिपॉझिट किती असतं, निकालानंतर डिपॉझिट जप्त कधी…
जेव्हा-जेव्हा निवडणुका होतात तेव्हा उमेदवाराच्या विजय किंवा पराभवासोबतच डिपॉझिट जप्त करण्याबाबतही चर्चा होते. प्रत्येक हरलेल्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते का ? लोकसभा - विधानसभा निवडणूकीत डिपॉझिट नेमकं किती असतं ? याबाबत नेमके काय आहे…
चक्रीवादळामुळे हवामानात मोठा बदल! ‘या’ 15 जिल्ह्यांत 6 ते 8 तारखेपर्यंत वादळी पाऊस,…
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. ऐन हिवाळ्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर गारपीट देखील झाली होती. गेल्या महिन्यात अरबी…
जिल्ह्यातील 37 गावांना आता ‘सौर’ऊर्जेचे बळ ! सोलर पॅनलसाठी मिळतंय तब्बल 3 लाख 12…
शासकीय कामकाज करताना ऑनलाइन कामांवरच अधिक भर दिला जात आहे. ग्रामपंचायत कार्यालयांमध्येही शासनाच्या विविध योजनांची माहिती, विविध दाखले रोजगार हमी योजना व ग्रामपंचायत अंतर्गत येणारी सर्व माहिती चुटकीसरशी ऑनलाइन मिळत आहे. मात्र, जिल्ह्यातील…
ऊस संजीवनी पॅटर्नची महाराष्ट्रभर चर्चा! एकरी मिळतंय तब्बल 80 ते 150 टनांपर्यंत उत्पन्न, पहा वर्षभर…
1965 पासून महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांत उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तसं पाहिलं तर एक एकर शेतात सामान्यतः 25 ते 30 टन उसाचे उत्पादन होते, पण तुम्ही ऊस पीकासाठी वर्षभर योग्य नियोजन केलं तर तुम्हाला जवळपास 100 टनांच्या पुढे…