Browsing Category
Career
KBC14 : भारताचे ‘मिसाईल मॅन’ डॉ. कलाम, यांना म्हटलं जातं तसं ‘मिसाईल वुमन’…
'कौन बनेगा करोडपती' या क्विझ शोचा 14 वा सीझन प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. शोच्या 29 व्या पर्वाची सुरुवात स्पर्धक ज्योतिर्मय मल्लिकने झाली. ती मूळची ओडिशाची असून पोस्ट ऑफिसमध्ये सहाय्यक अधीक्षक म्हणून काम करते. अमिताभ बच्चन समोर हॉट सीटवर…
IAS I-Q : 1947 मध्ये स्वातंत्र्याच्या वेळी भारतात किती राज्ये होती, उर्वरित राज्यांची निर्मिती कधी व…
UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला…
वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातला गेला खरं पण, यामध्ये पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रानं खूप काही…
शेतीशिवार टीम : 14 सप्टेंबर 2022 : वेदांता - फॉक्सकॉन यांच्या संयुक्त भागीदारीतील तब्बल 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि दीड लाख रोजगार निर्माण करणारा सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रिकेशन प्रॉडक्शन प्रोजेक्ट पुण्यातील तळेगावमधून गुजरातमधील…
IAS I-Q : स्वतंत्र भारतातल्या एकमेव महिला मंत्री कोण होत्या, त्यांच्याकडे कोणतं खातं देण्यात आलं…
शेतीशिवार टीम : 13 सप्टेंबर 2022 : 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 15 सदस्यीय मंत्रिमंडळाची स्थापना केली. या मंत्रिमंडळात सर्व वर्ग आणि समाजाला योग्य स्थान देण्यात आलं होतं, अगदी…
IAS I-Q : भारतातलं असं कोणतं राज्य आहे, तिथले बहुसंख्य रहिवासी हे ख्रिश्चन आहेत ?
प्रश्न 1 : नुकतेच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाचे नवीन प्रमुख कोण बनले आहे ?
पर्याय :-
(a) अँलेक्स फिंच
(b) वोल्कर टर्क
(c) मिलेन जॉन
(d) सर्विया फर्डी
उत्तर : (b) वोल्कर टर्क
प्रश्न 2 : दरवर्षी कोणत्या तारखेला "जागतिक…
IAS I-Q : भारतात शिक्षा म्हणून ज्या दोरीने फाशी दिली जाते, त्या दोरीचं नाव तुम्हाला माहिती आहे का?
12वी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक तरुण मुले सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करू लागतात. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे लक्ष स्पर्धा परीक्षकांकडे वळतं, मग त्यामध्ये यूपीएससी / एमपीएससी या अवघड परीक्षा पास करणं त्यांचं ध्येय बनतं.
उमेदवारांना स्पर्धा…
IAS I-Q : असं कोणतं शहर आहे, त्याला 1 दिवसासाठी भारताची राजधानी बनवण्यात आलं होतं ?
शेतीशिवार टीम : 06 सप्टेंबर 2022 : UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत.…
IAS I-Q : भारत देशाला 7 नावांनी ओळखलं जातं ? तुम्हाला ती 7 नावं माहिती आहे का ?
शेतीशिवार टीम : 05 सप्टेंबर 2022 : UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत.…
Voter Id ला Aadhaar शी लिंक करण्याची प्रोसेस झाली सुरु ; फक्त 2 मिनिटात ‘या’ 5 स्टेप्स…
शेतीशिवार टीम : 05 सप्टेंबर 2022 : फेक मतदान रोखण्यासाठी भारत सरकारने मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक करण्याची मोहीम सुरू केली आहे. मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2023 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
मतदार ओळखपत्र…
KBC 14 : एक हजारापासून ते 75 लाखांपर्यंत विचालेले ‘हे’ 15 सोपे प्रश्न ; पहा, तुम्हाला…
शेतीशिवार टीम : 04 सप्टेंबर 2022 :- टीव्हीचा सर्वात लोकप्रिय गेम शो 'कौन बनेगा करोडपती 14' दिवसेंदिवस रंजक होत आहे. रोज नवे स्पर्धक आणि नवनवे प्रश्न प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत. या शोचे सूत्रसंचालन करणाऱ्या अमिताभ बच्चन यांची चर्चा…