Browsing Category
Maharashtra
राज्यावर ‘मँडोस’चे मोठं संकट, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस,…
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. या चक्रीवादळाला 'मँडोस' असे नाव देण्यात आले आहे. या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस…
मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन : मुंबई, ठाणे, पालघरमधील 22,000 झाडांवर अखेर कुऱ्हाड, उच्च…
मुंबई बॉम्बे एन्व्हायरमेण्ट अँक्शन ग्रुप सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी मोठा अडथळा आता दूर झाला आहे. या मार्गावरील ठाणे, पालघर येथील जवळपास 22 हजार कांदळवने तोडण्यास शुक्रवारी उच्च…
कांद्याने शेतकऱ्यांना रडवलं, 8 ते 13 रु. प्रति किलो मिळतोय भाव, केलेला खर्चही भरून निघेना..
कांद्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणले आहे. सध्या कांद्याचे बाजारभाव अत्यंत खाली घसरले असून आजमितीला कांदा 8 ते 13 रु. प्रतिकिलो या भावाने विकला जात आहे. सध्या कांद्याचे बाजारभाव स्थिर आहेत. त्यामुळे बाजारातील शेतकऱ्यांनी केलेला खर्चही…
OPS : देशभर लागू होणार जुनी पेन्शन योजना; हिमाचलच्या मोठ्या पराभवामुळे केंद्र सरकार हार मानणार का ?…
हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या निकालामुळे पहाडी राज्याची प्रथा बदलताना यंदाही दिसली नाही. गेल्या तीन दशकांपासून प्रत्येक निवडणुकीनंतर सरकार बदलण्याचा ट्रेंड यावेळीही कायम राहिला आहे. हिमाचल निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळालं…
Business Idea : शेतकऱ्यांनो, या फुलांना मार्केटमध्ये मोठी डिमांड, फक्त 32 गुंठ्यात अन्सारीने घेतलं…
भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आपल्या सर्वांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. परंतु शेती परवडत नसल्याचे अनेक शेतकरी बांधव सांगत असतात. परंतु जर तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर शेती नक्की परवडते आणि लाखोंचं…
IMD Alert : देशात ‘मैंडूस चक्रीवादळ’चा धोका, IMD ने पुढील 3 दिवस दिला मुसळधार पावसाचा…
दक्षिण भारतात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र आता खोल दाबात रुपांतरित झाले आहे. चक्रीवादळ मैंडूस मध्ये रुपांतरित होताच तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची…
7 वा वेतन आयोग : केंद्र सरकार ‘या’ 3 मुद्द्यांना देणार मान्यता, नव्या वर्षांत DA 43% वर…
नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले असून सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून नवीन वर्षाच्या अनेक आशा आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या या अधिवेशनात या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही आनंदाची बातमी दिली तर नवीन वर्ष…
Maharashtra Breaking : राज्यात तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची 3628 जागांसाठी भरती ; शासन JR आला, पहा…
तलाठी पदभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील हजारो युवकांसाठी एक दिलासादायक आणि महत्व पूर्ण अपडेट आलं आहे. आज 7 डिसेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय निर्गमित करुन राज्यांमध्ये तलाठी आणि महसूल मंडळ अधिकाऱ्यांच्या 3…
मृत कुळांच्या वारसांसाठी आनंदाची बातमी ! आता जमिनीचा मालकी हक्कही मिळणार अन् जमिनी विकताही येणार..
मृत कुळांच्या वारसांच्या नोंदी नसल्याने त्यांना जमिनींच्या मालकी हक्कापासून वंचित राहावे लागत होते. मात्र, कब्जेदार हक्कांतर्गत आता या वारसांच्या नोंदी होणार असल्याने त्यांना मालकी हक्क मिळून महसूल नजराणा भरल्यास जमिनींची विक्रीही करता…
Ahmednagar: आता भाऊबंदकीचे वाद कायमचे मिटणार, जिल्हाभर ड्रोनद्वारे जमिनींची मोजणी सुरु, शेतजमिन,…
महाराष्ट्रात महसूल व शेतीच्या वादावरील असंख्य तक्रारी व न्यायनिवाडे प्रलंबित आहेत. 20 ते 25 वर्ष या बाबतचे निकालही लागत नसून दिवसेंदिवस शेती संबंधीचे वाद वाढत आहेत.
यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाने 2017 साली…