Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

Maharashtra

7th Pay Commission : मनपा कर्मचाऱ्यांची 6 वर्षांची प्रतीक्षा संपली, शासनचा नवा GR आला, पगारात होणार…

महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची तब्बल सहा वर्षांपासूनची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत अंमलबजावणी करावी, असे मनपा आयुक्त…

Successful Farmer : पैठणच्या शेतकऱ्याची जिल्हाभर चर्चा, फक्त 2100 झाडांतून घेतलं 60 लाखांचं उत्पन्न,…

शेती व्यवसाय तसा जरा रीस्कीच व्यवसाय, हा व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शेती करत असताना लहरी हवामानाचा शेतीला नेहमीच फटका बसतो. त्यातही फळबाग उत्पादक शेतकरी विशेषः संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना अकाली…

शेतकऱ्यांची चिंता वाढली, सोयाबीनच्या दरांत 900 रुपयांची घसरण, फक्त ‘या’ बाजार समितीत…

राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे.सोयाबीनचे दर झपाट्याने घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक जिल्ह्यांत सोयाबीनच्या भावात आठवडाभरात 900 रुपयांनी घसरण झाली आहे. सध्या सोयाबीन सरासरी 4600 रुपये…

Business Idea: एक हेक्टर शेतात युवकाचा अनोखा प्रयोग; ‘या’ पिकाची लागवड करून फक्त 4…

आज आपण अशाच एका शेतीपूरक बिझनेस आयडिया बद्दल जाणून घेणार आहोत, जेथे माफक गुंतवणुकीसह अनेक पट नफा मिळण्याची पूर्ण क्षमता आहे. यामध्ये एक-दोन नव्हे तर 5 पट नफा मिळवता येतो. हा नफा शेतकऱ्यांना एलोवेरा फार्मिंगमध्ये (Aloe Vera Farming) मध्ये…

शेतकऱ्यांनो, गव्हाला 38,000 तर रब्बी कांद्याला 80,000 रु. पीक विमा, हे शेतकरी असणार पात्र, पहा…

वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे देशातील शेतकऱ्यांचे कायमच मोठे नुकसान होत असते. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बंधूंचे मोठे नुकसान होते. परिणामी, शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भुर्दड सहन करावा…

Pune : आंबेगावच्या युवकाने केला आधुनिक शेतीचा यशस्वी प्रयोग, फक्त 1 एकर शेतीतूत घेतलं 19 टन उत्पादन;…

भारताची खाद्यसंस्कृती संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. त्यातच भारतात सर्वात जास्त दैंनदिन आहारात ज्या अन्नपदार्थाचा समावेश केला जातो तो म्हणजे बटाटा. आपल्या इकडे तर जसा बटाटा कोणत्याही अन्नपदार्थात मिसळून जातो तसं स्वतःला सर्वसमावेशक काही लोक…

जालना-नांदेड समृद्धी एक्सप्रेस-वे: 179 Km च्या भूसंपादनासाठी शासनाकडून 2,886 कोटींचा निधी मंजूर,…

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई ते नागपूर हे 16 तासांचे अंतर केवळ 8 तासांवर आणण्यासाठी मुंबई ते नागपुर हा 701 Km च्या समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या 520Km च्या पहिल्या टप्पाचे काम नागपूर ते शिर्डी पूर्ण झालं असून या…

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ‘या’ तालुक्याला तब्बल 74 कोटींचा निधी मंजूर,…

महाराष्ट्रात यंदा सर्वच भागात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच सप्टेंबर व ऑक्टोंबर महिन्यात भोकरदन तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे देखील सर्वच खरिप पिकाचे नुकसान मोठे झाले होते. या वेळी खरीपातील जवळ-जवळ एक लाख हेक्टरवरील…

Pune: वाघोली ते शिरुर 56Km चा डबल डेकर पुलासह 18 पदरी रस्ता; नेमका कसा होणार ‘हा’ पूल,…

नगर-पुणे महामार्गावर शिरूर ते पुणे यादरम्यान प्रवाश्यांना नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र प्रवाश्यांना आता ही समस्या जास्त काळ सतावणार नाहीये, कारण लवकरच वाघोली ते शिरुर दरम्यान दुमजली पुलासह 18 पदरी रस्त्याचे काम सुरू होणार…

शासनाची विशेष योजना जी 25 वर्षापर्यंत देईल वीजबिलापासून सुटका; असा करा ऑनलाईन अर्ज अन् पाहिजे तेवढा…

दिल्ली, पंजाब सरकारचे धोरण असो वा सध्या गुजरात इलेक्शन मध्येही मोफत वीजेची मात्र जोरदार चर्चा सुरू आहे. तुमच्या घरात एसी, हिटर आणि गिझरसारखी इलेक्ट्रिक उपकरणे असतील तर तुमचे वीजेचे बिल तुमचे खिसे मोकळे करण्यासाठी पुरेसे असतात. या 3…