Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

Politics

महाराष्ट्रातून समृद्धी, शक्तीपीठनंतर आता 457Km चा नवा एक्सप्रेस-वे! ‘या’ 3 जिल्ह्यातील गावांची यादी…

भारत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वेगाने प्रगती करीत आहे. त्याचेच एक पुढचे पाऊल म्हणून मध्य भारताला दक्षिणपूर्व भागाशी थेट जोडण्याच्या अनुषंगाने नागपूर ते विजयवाडा असा 457 किलोमीटरचा सुपरफास्ट महामार्ग तयार करण्याची योजना केंद्र शासनाने आखली आहे.…

संगमनेरकरांना मोठा धक्का ! पुणे – नाशिक रेल्वे राजगुरुमार्गे शिर्डीतून जाणार? आ. तांबेनी घेतली…

पुणे - नाशिक रेल्वे शिर्डीकडून वळविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे संगमनेरकरांमध्ये प्रचंड नाराजी असून, आ. सत्यजीत तांबे यांनी या असंतोषाला वाचा फोडली आहे. या मार्गाच्या मूळ आराखड्यानुसार ता संगमनेर तालुक्यातून जाणे…

राज्यात 8,820 रुपयांचे तब्बल 5 लाख भांडी संचाचे होणार वाटप ! प्रत्येक संचात ‘ही’ असणार…

राज्यात सन 2011 च्या जनगणनेनुसार, लोकसंख्येत 15.99% झालेली वाढ विचारात घेता सध्या बांधकाम कामगारांची संख्या 18 लाख इतकी संख्या अपेक्षित आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी विविध…

खुशखबर ! 16व्या हप्त्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 4,000 रुपये, पहा…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 16व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. 16 व्या हप्त्याचे पैसे लवकरच त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जाणार आहे. त्याची तारीखही सरकारने जाहीर केली आहे.…

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! राज्यातील 259 गावांतील 7/12 वरील ‘तो’ राखीव शेरा होणार कमी, पहा…

चासकमान, कुकडी व डिंभे, भामा आसखेड, निरा देवघर प्रकल्प, गुंजवणी प्रकल्प, आरळा कळमोडी, बोपगाव रायता प्रकल्पांचा समावेश कोरेगाव भीमा (ता . शिरूर) राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील 259 गावातील शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कातील…

पालघरमध्ये पहिली रो-रो फेरी सेवा सुरू! वसईहुन भाईंदर गाठता येणार फक्त 15 मिनिटांत, पहा टाइम टेबल अन्…

पालघर जिल्ह्यातील वसई ते भाईंदर दरम्यान पहिली रो - रो फेरी सेवा प्रायोगिक तत्त्वावर प्रवासी आणि वाहनांसाठी सुरू झाली आहे. ही सेवा 1.89 नॉटिकल मैल किंवा 3.50 किलोमीटर अंतर व्यापते. या जलमार्ग सेवेमुळे दोन्ही शहरांतील पर्यटनाला चालना मिळणार…

थकबाकी भरा, अन्यथा मालमत्ता होणार शासन जमा ! उपविभागीय अधिकारी यांचा मालमत्ताधारक, व्यावसायिकांना…

एक वर्षापासून पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची थकबाकी असताना तिचा भरणा न केलेल्या थकबाकीदारांनी ही थकबाकी येत्या 26 तारखेपूर्वी संबंधित तलाठी कार्यालयात जमा न केल्यास मालमत्तांच्या इतर अधिकारात 'थकबाकी वसुलीपोटी जप्त' असा शेरा दाखल…

Maratha Reservation : सर्वात मोठी बातमी ! मराठा समाजाला आता ‘इतके’ टक्के आरक्षण, जाणून…

मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांचा मोठा विजय झाला आहे. त्यांच्या बाजूने मोठा निर्णय घेत महाराष्ट्राने मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देण्याचे मान्य केले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत महाराष्ट्र सरकारने…

पुणे – छ. संभाजीनगर एक्सप्रेस वे – पुणे रिंगरोड 12 गावातून एकत्र जाणार ! 31Km…

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) पुणे ते छत्रपती संभाजीनगर हरित महामार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा महामार्ग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळान (एमएसआरडीसी) प्रस्तावित केलेल्या वर्तुळाकार रस्ता 12 गावातून…

Onion Export : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवरील बंदी उठवली ! आता देशभरातून ‘इतका’…

शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. मोदी सरकारने अखेर कांद्यावरील बंदी उठवली आहे. रविवारी हा मोठा निर्णय घेण्यात आला. सरकारने यापूर्वी मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र आता हे निर्बंध हटवण्यात आले आहेत.…