Browsing Category
Politics
Samruddhi Mahamarg : शिर्डी ते मुंबई दुसरा 200Km चा टप्पा ‘या’ दिवशी होणार खुला, मुंबई…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जबाबदारी असलेल्या 'महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा' (MSRDC) कडून वर्षारंभी राज्यातील जनतेस हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकर महाराष्ट्र समृद्धा महामार्गा'ची भेट मिळाली. राज्यातील शेतकरी आणि उद्योग -…
Govt Employees : सरकारी कर्मचाऱ्यांच्या PF बाबत मोठं अपडेट, जानेवारी-मार्चसाठी GPF सह लहान बचत ठेव…
General Provident Fund : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. सरकारने सामान्य भविष्य निर्वाह निधीचे व्याजदर जाहीर केले आहेत. वित्त मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी GPF आणि इतर तत्सम निधीचे व्याजदर 7.1% वर ठेवले आहेत.…
Salokha Yojana : फक्त 2 हजारांत जमीन नावावर होणार ! पण काय आहे पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रोसेस ?…
शेतकऱ्यांचा कोर्टबाजीमध्ये जाणारा वेळ व पैसा वाचविण्यासाठी सरकारने 'सलोखा योजना' जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून वाद असलेल्या जमिनी सलोख्याने नावावर करण्यासाठी शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात आली आहे. अवघ्या 2 हजारांत जमीन…
Maharashtra Salokha Yojana : अखेर तो GR आला, वाद – तंटे मिटवून फक्त 2 हजारांत जमीन नावावर…
महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये जमिनीच्या वादाबाबतची कोट्यवधी प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यामध्ये मुख्यतः मालकी हक्काबाबतचे वाद, शेत बांधावरुन होणारे वाद, जमिनीच्या ताब्याबाबतचे वाद, रस्त्याचे वाद, शेत…
Maharashtra: वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प – 426Km चा बोगदा, 82,000 कोटींचा खर्च, 5,72,000…
विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाचा प्रश्न गंभीर आहे अन् या कारणामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण अधिक आहे. विदर्भात सिंचनाची व्यवस्था पुरेशी नसल्याने शेतकऱ्यांना नैसर्गिक पाण्यावरच शेती करावी लागते. त्यामुळे अनेक वेळा नैसर्गिक…
Navi Mumbai Metro : 11Km अंतर 3500 कोटींचा खर्च, 11 वर्षांची प्रतीक्षा ‘या’ दिवशी होणार…
गेल्या अकरा वर्षांपासून रखडलेल्या बेलापूर ते तळोजा हा नवी मुंबईतील सिडकोचा पहिल्या - वहिल्या मेट्रो मार्गावरील टप्पा क्रमांक 2 अर्थात सेंट्रल पार्क ते बेलापूर दरम्यान यशस्वी चाचणी घेण्यात आली. यामुळे रोडपाली आणि तळोजा परिसराला मोठा फायदा…
शेतकऱ्यांनो, स्वतःची फसवणूक टाळा अन् स्वस्तात मिळवा सावकारी कर्ज; पहा असा आहे व्याजदर, जिल्ह्यात 27…
राज्यातील सावकारी संपवण्यासाठी सरकारकडून कितीही प्रयत्न केले जात असले तरी राज्यात आजही अनेक शेतकरी खासगी सावकारांकडून कर्ज घेतात. ही वस्तुस्थिती आहे. गावातील बँकांकडून पीक कर्जवाटपासाठीचे आवश्यक निकष आणि या प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे…
Kashti Gram Panchayat : उपसरपंच पदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट, पाचपुते गटाच्या 10 सदस्यांचे…
राज्यातील 7 हजार 950 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले आहेत. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातही 203 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी आपले गड राखले तर अनेकांना आपल्या होम ग्राउंडवरच पराभवाला सामोरे जावं लागलं…
Nagpur to Goa Shaktipeth Expressway : 760Km अंतर, 86,300 कोटींचा खर्च ; राज्यातील ‘हे’…
राज्यात नव्याने तयार करण्यात आलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची राज्यासह संपूर्ण देशात चर्चा आहे. अशातच राज्यात आणखी एका मोठ्या महामार्गाचे बांधकाम करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. हा महामार्ग दुसरा तिसरा कोणता…
अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा अधिवेशनात, केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार – दीपक…
अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर' करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. जिल्ह्याची माहिती आल्यानंतर केंद्र सरकारकडे तातडीने प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
राजमाता…